
काँग्रेसमध्ये खळबळ; शेकडो पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, दिल्ली गाठण्याचा इशारा
नवे जिल्हाध्यक्ष एड. विश्वजित कोवासे यांनी पदभार स्वीकारल्यावरही गडचिरोली काँग्रेस मध्ये खळबळ सुरूच आहे. महेंद्र ब्राम्हणवाडे यांना जिल्हाध्यक्षपदावरून मुक्त केल्याच्या निषेधार्थ शेकडो पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना टिळक भवनात भेटून हे थेट राजीनामे देण्यात आले आहेत. न्याय न मिळाल्यास दिल्ली गाठणार असल्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी




















































