सरकारी शाळांबाबत नकारात्मक चित्र रेखाटले जात असतानाही, ग्रामीण भागात याच शाळांत आपल्या मुलांना पाठविण्याचा पालकांचा वाढता कल, सरकारला शिक्षणाबाबतच्या आपल्या उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा आहे.